आठवतय जेव्हा पाऊस आपल्या घरा च्या खिडकीतून वेडवायाचा..
तेव्हा ती ओढ नकळत तलावापाशी एकत्र आणायची आपल्याला टपरी वरचा गरम चहा आणि हळवा नाजूक लागणारा बोलणा अगदी तो चहा पावसाने पाणचट करे पर्यंत.. तू निघून गेल्यावर ती पाणचट चहा ची चव च तर रेंगळतेय.. अजून ही....
No comments:
Post a Comment