Thursday, February 25, 2010

बंध

गोष्टी सोडल्याने आठवणी सुटत नाहीत रे..
खूप उशिरा कळला..
जेव्हा सैल सर बंध घट्टा गाठ होऊन बसले..
आता पाऊस ही नाही लागत तुला आठवायला...

No comments:

Post a Comment